देवनागरी लीपी उच्चार व लेखन एक विचार
1 अगस्त 2011 पर 08:10 पूर्वाह्न
देवनागरी स्क्रीप्ट शिकपाक अडचण कसली ? खरे तर आमका अभीमान आसपाक जाय, आमका असली स्क्रीप्ट येता ज्या स्क्रप्टीन जसो उच्चार जाता तशेच बरोपाक मेळ्टा. आनी त्याहुन व्ह्ड म्ह्ण्जे ती स्क्रीप्ट आमची आसा, भारतिय आसा.
या स्क्रीप्टीन बरयताना आमका चड टेन्शन घेवचे पडना. आता पळयात.
टेन्शन हो शब्द जर रोमी स्क्रीप्टान बरोवपाक कस्ले टेंन्शन येता ते.
टेन्शन हो शब्द tension असो बरोपाचो,
काय tention असो बरोपाचो ?
काय tenshion असो बरोपाचो ?
काय tensan असो बरोपाचो ?
काय tenson असो बरोपाचो ?
काय tensun असो बरोपाचो ?
काय tenshan असो बरोपचो ?
काय tenshon असो बरोपाचो ?
पळेयात कित्ले टेन्शन आयले ते. ना जाल्या देवनागरी स्क्रीप्टान पळयात
टेन्शन बरयले जाल्यार टेन्शन असोच उच्चार जाता,
आनी जरी टेंशन अशे बरयले तरी टेन्शन असोच उच्चार जाता.
देवनागरी स्क्रीप्ट म्हण्जे जशे स्वर तशे बरोवप, जशे उच्चार तशे बरोवप.
1 अगस्त 2011 पर 08:10 पूर्वाह्न
देवनागरी स्क्रीप्ट शिकपाक अडचण कसली ? खरे तर आमका अभीमान आसपाक जाय, आमका असली स्क्रीप्ट येता ज्या स्क्रप्टीन जसो उच्चार जाता तशेच बरोपाक मेळ्टा. आनी त्याहुन व्ह्ड म्ह्ण्जे ती स्क्रीप्ट आमची आसा, भारतिय आसा.
या स्क्रीप्टीन बरयताना आमका चड टेन्शन घेवचे पडना. आता पळयात.
टेन्शन हो शब्द जर रोमी स्क्रीप्टान बरोवपाक कस्ले टेंन्शन येता ते.
टेन्शन हो शब्द tension असो बरोपाचो,
काय tention असो बरोपाचो ?
काय tenshion असो बरोपाचो ?
काय tensan असो बरोपाचो ?
काय tenson असो बरोपाचो ?
काय tensun असो बरोपाचो ?
काय tenshan असो बरोपचो ?
काय tenshon असो बरोपाचो ?
पळेयात कित्ले टेन्शन आयले ते. ना जाल्या देवनागरी स्क्रीप्टान पळयात
टेन्शन बरयले जाल्यार टेन्शन असोच उच्चार जाता,
आनी जरी टेंशन अशे बरयले तरी टेन्शन असोच उच्चार जाता.
देवनागरी स्क्रीप्ट म्हण्जे जशे स्वर तशे बरोवप, जशे उच्चार तशे बरोवप.
राजकारण एक विचार
26 जुलाई 2011 पर 09:47 पूर्वाह्न
आपला देश लोकशाहीप्रधान आहे, यासाठी या देशातील प्रत्येकाचे कर्तव्य ठरते की आपले नेते कसे वागतात, काय करतात ते आपले काम योग्य करतात की नाही, हे पहाणे याची चर्चा होणे आवश्यक असते, जेवढी चर्चा व विचार आपण सिनेमा, किकेटवर करतो त्याच्या फक्त 5% चर्चा अन विचार आपण राजकारणावर करु लागलो व आपल्या नेत्यांना त्याबद्दल विचारु लागलो तर आपल्या देश बदलेल, पण आपण 'राजकारण' हा शब्द आपल्या मनाने एवढा वाईट केला आहे की राजकारण म्हटले की 'I Hate Politics' सारखी वाक्ये वापरु लागलो आहोत, पहा इथले बरोचसे profile. जो 'राजकारण' शब्द संत रामदासांना, आर्य चाण्यकांना अभीप्रेत आहे या बद्दल कीती जण विचार करतात अन बोलतात ? याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाने राजकारणात शिरावे, तर आपल्या देशासाठी राजकारण जाणावे व योग्य ती पावले उचलावी, विचार करुन मतदान करावे.
26 जुलाई 2011 पर 09:47 पूर्वाह्न
आपला देश लोकशाहीप्रधान आहे, यासाठी या देशातील प्रत्येकाचे कर्तव्य ठरते की आपले नेते कसे वागतात, काय करतात ते आपले काम योग्य करतात की नाही, हे पहाणे याची चर्चा होणे आवश्यक असते, जेवढी चर्चा व विचार आपण सिनेमा, किकेटवर करतो त्याच्या फक्त 5% चर्चा अन विचार आपण राजकारणावर करु लागलो व आपल्या नेत्यांना त्याबद्दल विचारु लागलो तर आपल्या देश बदलेल, पण आपण 'राजकारण' हा शब्द आपल्या मनाने एवढा वाईट केला आहे की राजकारण म्हटले की 'I Hate Politics' सारखी वाक्ये वापरु लागलो आहोत, पहा इथले बरोचसे profile. जो 'राजकारण' शब्द संत रामदासांना, आर्य चाण्यकांना अभीप्रेत आहे या बद्दल कीती जण विचार करतात अन बोलतात ? याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाने राजकारणात शिरावे, तर आपल्या देशासाठी राजकारण जाणावे व योग्य ती पावले उचलावी, विचार करुन मतदान करावे.
एक विचार, आपण अन आपले कायदे
27 जुलाई 2011 पर 09:53 अपराह्न
भारतात
आपल्या घरात आपण कीती रोख (Cash) घरात ठेवू शकतो ?
कायद्याने त्याला काही बंधने आहेत का ?
जर का त्याला कायद्याने बंधने असतील तर, अन जर का कोणी त्यापेक्षा जास्त रोख आपल्या घरात ठेवली तर कायद्याने तो गुन्हा ठरतो का ?
जर ती रोख चोरीला गेली अन जर चोरांना चूकून पकडले, तर त्या चोरांना शिक्षा करणे कायद्याने योग्य आहे का ?
(हे सर्व मी भारतिय लोकशाहीप्रधान कायद्याच्या बाबतीतत लीहीत आहे)
27 जुलाई 2011 पर 09:53 अपराह्न
भारतात
आपल्या घरात आपण कीती रोख (Cash) घरात ठेवू शकतो ?
कायद्याने त्याला काही बंधने आहेत का ?
जर का त्याला कायद्याने बंधने असतील तर, अन जर का कोणी त्यापेक्षा जास्त रोख आपल्या घरात ठेवली तर कायद्याने तो गुन्हा ठरतो का ?
जर ती रोख चोरीला गेली अन जर चोरांना चूकून पकडले, तर त्या चोरांना शिक्षा करणे कायद्याने योग्य आहे का ?
(हे सर्व मी भारतिय लोकशाहीप्रधान कायद्याच्या बाबतीतत लीहीत आहे)
सहज मनात उमटलेले काही विचार तरंग
आपली समज कीती तोकडी असते पहा 1970 च्या दशकात आपण ब्रुस ली चे चित्रपट पहात होतो. तेव्हा आपल्याला असे वाटत होते सगळे चिनी चांगले कराटेपटू असतात.
आपण जर एका विशीष्ठ चेहेरपट्टीचा माणूस (भारतातील नागा किंवा मीझोरम मधील) पाहीला तर आपण त्याचे नागरीकत्व चिनी किंवा जपानी असे करुन मोकळे होतो, एक क्षणात आपण त्याला आपल्या देशापासून तोडून टाकतो. त्याच्यासमोर जर का आपण त्याचा उल्लेख चिनी, जपानी, कोरीयन असे केला तर त्याला काय वाटेल.
उद्या तुम्हाला कोणी तुम्ही जर्मन आहात/नेपाळी आहात असे म्हटले तर तुमची प्रतीक्रिया काय असेल
सध्याचा बर्याचशा भारतिय चित्रपटानी कात टकली आहे.
“Indian’s are bound to be sold or purchased”
हे वाक्य कसे वाटते. आपल्याला आपला माहीत असलेला इतिहास आठवा अन सध्या जे काही राजकिय अन सामाजिक क्षेत्रात चालले आहे ते पहा. आमेरिकेचे संशोधन कार्य आशियातील (खास करुन) भारतिय संशोधनामुळे प्रगतीपथावर आहे.
सध्या भारतिय सिनेमा दक्षीण चित्रपट सृष्टीतील जास्त कथांवर जास्त आधारीत असतो, काही वषापूर्वी तो मराठी अन बंगाली चित्रपट कथांवर जास्त आधारीत होता.
दक्षीण दिशेला आपण काय म्हणतो ?
आपली समज कीती तोकडी असते पहा 1970 च्या दशकात आपण ब्रुस ली चे चित्रपट पहात होतो. तेव्हा आपल्याला असे वाटत होते सगळे चिनी चांगले कराटेपटू असतात.
आपण जर एका विशीष्ठ चेहेरपट्टीचा माणूस (भारतातील नागा किंवा मीझोरम मधील) पाहीला तर आपण त्याचे नागरीकत्व चिनी किंवा जपानी असे करुन मोकळे होतो, एक क्षणात आपण त्याला आपल्या देशापासून तोडून टाकतो. त्याच्यासमोर जर का आपण त्याचा उल्लेख चिनी, जपानी, कोरीयन असे केला तर त्याला काय वाटेल.
उद्या तुम्हाला कोणी तुम्ही जर्मन आहात/नेपाळी आहात असे म्हटले तर तुमची प्रतीक्रिया काय असेल
सध्याचा बर्याचशा भारतिय चित्रपटानी कात टकली आहे.
“Indian’s are bound to be sold or purchased”
हे वाक्य कसे वाटते. आपल्याला आपला माहीत असलेला इतिहास आठवा अन सध्या जे काही राजकिय अन सामाजिक क्षेत्रात चालले आहे ते पहा. आमेरिकेचे संशोधन कार्य आशियातील (खास करुन) भारतिय संशोधनामुळे प्रगतीपथावर आहे.
सध्या भारतिय सिनेमा दक्षीण चित्रपट सृष्टीतील जास्त कथांवर जास्त आधारीत असतो, काही वषापूर्वी तो मराठी अन बंगाली चित्रपट कथांवर जास्त आधारीत होता.
दक्षीण दिशेला आपण काय म्हणतो ?
‘स्वार्थ खरा साधा रे’
निसर्ग नियम म्हणजे काय ?
मानव सोडून इतर जानावरे निसर्ग नियमानेच वागतात / जगतात का ?
मग असे वागावे / असे जगावे हे जे नियम आहेत ते मानवाने सर्वांसाठी घातलेले नियम आहेत का ?
इतर जनांवरांनी कसे वागावे / जगावे हे मानवाने इतर जनांवरांवर लादलेले नियम आहेत का ?
‘स्वार्थ खरा साधा रे’ असे कोणी थोर महात्म्याने म्हटले आहे. त्यांना कोणता स्वार्थ साधवून घ्यायचा आहे ?
ऐहीक स्वार्थ की पारमार्थीक स्वार्थ ? त्यापैकी आपण कोणता स्वार्थ साधत आहोत ?
इंशुरन्स करणे (विमा उतरवणे) (स्वतःचा किंवा आपल्या आप्तांचा) म्हणजे कोणता स्वार्थ ?
निसर्ग नियम म्हणजे काय ?
मानव सोडून इतर जानावरे निसर्ग नियमानेच वागतात / जगतात का ?
मग असे वागावे / असे जगावे हे जे नियम आहेत ते मानवाने सर्वांसाठी घातलेले नियम आहेत का ?
इतर जनांवरांनी कसे वागावे / जगावे हे मानवाने इतर जनांवरांवर लादलेले नियम आहेत का ?
‘स्वार्थ खरा साधा रे’ असे कोणी थोर महात्म्याने म्हटले आहे. त्यांना कोणता स्वार्थ साधवून घ्यायचा आहे ?
ऐहीक स्वार्थ की पारमार्थीक स्वार्थ ? त्यापैकी आपण कोणता स्वार्थ साधत आहोत ?
इंशुरन्स करणे (विमा उतरवणे) (स्वतःचा किंवा आपल्या आप्तांचा) म्हणजे कोणता स्वार्थ ?
भक्ति कशी असावी ?
तर भक्ति मजनू सारखी असावी
एकदा काय झाले मजनू लैलाच्या आठवणीत सैरभर झाला होता अन वेड्यासारखा फिरत होता, एके दिवशी तो असाच डोळे मिटून बसला होता, तेवढ्यात त्याच्या समोर देव येवून उभा राहीला व म्हणाला ‘मी देव आहे, डोळे उघड मजनू’
मजनू म्हणाला ‘माझ्यासाठी माझी लैलाच देव आहे इतर कोणाला मी देव मानीत नाही, तू जर लैलाच्या रुपामध्ये आला असेल तरच मी डोळे उघडीन’
मंदिरातील एका प्रवचनकाराने प्रवचन करताना दिलेले हे उदाहरण.
हे माणसाच्या एकमेकावरील प्रेमाचे उदाहरण भक्ति म्हणून मंदिरातील अध्यात्मिक प्रवचनात देणे योग्य वाटते का ?
तर भक्ति मजनू सारखी असावी
एकदा काय झाले मजनू लैलाच्या आठवणीत सैरभर झाला होता अन वेड्यासारखा फिरत होता, एके दिवशी तो असाच डोळे मिटून बसला होता, तेवढ्यात त्याच्या समोर देव येवून उभा राहीला व म्हणाला ‘मी देव आहे, डोळे उघड मजनू’
मजनू म्हणाला ‘माझ्यासाठी माझी लैलाच देव आहे इतर कोणाला मी देव मानीत नाही, तू जर लैलाच्या रुपामध्ये आला असेल तरच मी डोळे उघडीन’
मंदिरातील एका प्रवचनकाराने प्रवचन करताना दिलेले हे उदाहरण.
हे माणसाच्या एकमेकावरील प्रेमाचे उदाहरण भक्ति म्हणून मंदिरातील अध्यात्मिक प्रवचनात देणे योग्य वाटते का ?
Total blank होणे
मन निर्विचार होणे (total blank) कसे व्हावे, जसे आपल्या मनात दर क्षणाला विचारांचे काहूर माजलेले असते, एक विचार आला तो विचार पूर्णत्वास जाईपर्यंत दुसरा विचार आला, बर्याच वेळेला आपले विचार पूर्णात्वास जात नसतात, विचार येत असतात जात असतात. त्...या विचारांकडे आपल्याला त्रयस्थपणे पाहू शकतो का ? किंवा येणार्या प्रत्येक दोन विचारां मधला काळ (total blank) आपण काही क्षणतरी अनूभवू शकतो का ? सुरुवातीला ज्यावेळी कंप्यूटर DOS या operating system वर चालत होते, त्या वेळी DOS चा एक command होता cls म्हणजे clear screen तो command type करुन Enter बटन दाबला की screen एकदम clear (ZAP) होत होती अन screen वर फक्त blink होणारा dot prompt रहात होता, मग screen वर काहीही लीहीलेले असले तरीही. तसे आपणाला करता येईल का. जसे जे. कृष्णमूर्तीनी सांगितले आहे दोन विचारांमधील काळ सतत जगा.
मन निर्विचार होणे (total blank) कसे व्हावे, जसे आपल्या मनात दर क्षणाला विचारांचे काहूर माजलेले असते, एक विचार आला तो विचार पूर्णत्वास जाईपर्यंत दुसरा विचार आला, बर्याच वेळेला आपले विचार पूर्णात्वास जात नसतात, विचार येत असतात जात असतात. त्...या विचारांकडे आपल्याला त्रयस्थपणे पाहू शकतो का ? किंवा येणार्या प्रत्येक दोन विचारां मधला काळ (total blank) आपण काही क्षणतरी अनूभवू शकतो का ? सुरुवातीला ज्यावेळी कंप्यूटर DOS या operating system वर चालत होते, त्या वेळी DOS चा एक command होता cls म्हणजे clear screen तो command type करुन Enter बटन दाबला की screen एकदम clear (ZAP) होत होती अन screen वर फक्त blink होणारा dot prompt रहात होता, मग screen वर काहीही लीहीलेले असले तरीही. तसे आपणाला करता येईल का. जसे जे. कृष्णमूर्तीनी सांगितले आहे दोन विचारांमधील काळ सतत जगा.
काय झाले ?
सासू : काय झाले ?
सून : बाळ रडत होते.
सासू : ----- औषध दे त्याला तू लहान असताना मी ही तूला हेच देत होते.
आजे सासू : काय झाले ?
सासू : बाळ रडत होते.
आजे सासू : ----- औषध दे त्याला तू लहान असताना मी ही तूला हेच देत होते.
पणजे सासू : काय झाले ?
आजे सासू : बाळ रडत होते.
पणजे सासू : ----- औषध दे त्याला तू लहान असताना मी ही तूला हेच देत होते.
अशी एक जाहिरात काही वर्षांपूर्वी दुदर्शनवर दाखवली जात होती, तेव्हा मला पश्न पडला होता, या घरात सगळेच घरजावई होते का ?
सासू : काय झाले ?
सून : बाळ रडत होते.
सासू : ----- औषध दे त्याला तू लहान असताना मी ही तूला हेच देत होते.
आजे सासू : काय झाले ?
सासू : बाळ रडत होते.
आजे सासू : ----- औषध दे त्याला तू लहान असताना मी ही तूला हेच देत होते.
पणजे सासू : काय झाले ?
आजे सासू : बाळ रडत होते.
पणजे सासू : ----- औषध दे त्याला तू लहान असताना मी ही तूला हेच देत होते.
अशी एक जाहिरात काही वर्षांपूर्वी दुदर्शनवर दाखवली जात होती, तेव्हा मला पश्न पडला होता, या घरात सगळेच घरजावई होते का ?
‘ते तसेच असते’ एक विचार
इंग्रजी अक्षर ‘s’ चा उच्चार केवळ ‘s’ असे लिहीले तर ‘एस्’ असा करतो
इंग्रजी अक्षर ‘a’ चा उच्चार केवळ ‘a’ असे लिहीले तर ‘ए’ असा करतो
हीच दोन अक्षरे जेव्हा ‘sa’ अशी जोडून लिहीली तर त्याचा उच्चार ‘यस्ए’ असा न करता ‘स’ किंवा ‘सा’ असा करतात.
किंवा हीच दोन अक्षरे जेव्हा ‘as’ अशी जोडून लिहीली तर त्याचा उच्चार ‘एज’ किंवा ‘ऍज’ असा करतात.
असे का ? असे विचारले तर ‘ते तसेच असते’ असे सांगितले जाते.
‘ते तसेच असते’ असे सांगणे म्हणजे अंधश्रद्धेला वाव देणे असे नाही का ?
इंग्रजी अक्षर ‘s’ चा उच्चार केवळ ‘s’ असे लिहीले तर ‘एस्’ असा करतो
इंग्रजी अक्षर ‘a’ चा उच्चार केवळ ‘a’ असे लिहीले तर ‘ए’ असा करतो
हीच दोन अक्षरे जेव्हा ‘sa’ अशी जोडून लिहीली तर त्याचा उच्चार ‘यस्ए’ असा न करता ‘स’ किंवा ‘सा’ असा करतात.
किंवा हीच दोन अक्षरे जेव्हा ‘as’ अशी जोडून लिहीली तर त्याचा उच्चार ‘एज’ किंवा ‘ऍज’ असा करतात.
असे का ? असे विचारले तर ‘ते तसेच असते’ असे सांगितले जाते.
‘ते तसेच असते’ असे सांगणे म्हणजे अंधश्रद्धेला वाव देणे असे नाही का ?
लागा चुनरिमे दाग
'दिल ही तो है' (जूना) या चित्रपटातील 'लागा चुनरिमे दाग' हे गाणे पाहीले अन ऐकले आहे का आपण, जर आपण हे गाणे सहज ऐकाल तर ते गाणे आपल्याला सरळ व साधे वाटेल.
पण जर का हे गाणे आपण जरा लक्ष देउन ऐकले तर आपल्या लक्षात येईल की या गाण्यात अध्यात्मिक विचार फार चांगल्या रीतीने मांडला आहे, पहील्या दोन कडव्यानंतर जेव्हा आपण शेवटचे कडवे ''कोरी चुनरिया आत्मा मोरी, मैल है मायाजाल, ये दुनिया मोरे बाबुल का घर, वो दुनिया ससुराल'' या ओळी ऐकतो तेव्हा आपल्याला जणवते की कीती चांगल्या प्रकारे कवीने आपले विचार मांडले आहेत, तसेच मन्नडे नीही त्याल उत्तम न्याय दिला आहे.
पण जेव्हा आपण हे गाणे पडद्यावर पहातो तेव्हा सिनेमात त्या गाण्याला न्याय मिळाला अहे का, आपणाला काय वाटते ?
मागे हेच गाणे महीलांसाठी असणार्या एका सेनेटरी नेपकीनच्या जहीरातीसाठी वापरले होते.
हे गाणे ऐकण्या अन पहाण्यासाठी सोबत लिंक जोडलेली आहे.
http://www.youtube.com/watch?v=lXKZ96w8NCk
'दिल ही तो है' (जूना) या चित्रपटातील 'लागा चुनरिमे दाग' हे गाणे पाहीले अन ऐकले आहे का आपण, जर आपण हे गाणे सहज ऐकाल तर ते गाणे आपल्याला सरळ व साधे वाटेल.
पण जर का हे गाणे आपण जरा लक्ष देउन ऐकले तर आपल्या लक्षात येईल की या गाण्यात अध्यात्मिक विचार फार चांगल्या रीतीने मांडला आहे, पहील्या दोन कडव्यानंतर जेव्हा आपण शेवटचे कडवे ''कोरी चुनरिया आत्मा मोरी, मैल है मायाजाल, ये दुनिया मोरे बाबुल का घर, वो दुनिया ससुराल'' या ओळी ऐकतो तेव्हा आपल्याला जणवते की कीती चांगल्या प्रकारे कवीने आपले विचार मांडले आहेत, तसेच मन्नडे नीही त्याल उत्तम न्याय दिला आहे.
पण जेव्हा आपण हे गाणे पडद्यावर पहातो तेव्हा सिनेमात त्या गाण्याला न्याय मिळाला अहे का, आपणाला काय वाटते ?
मागे हेच गाणे महीलांसाठी असणार्या एका सेनेटरी नेपकीनच्या जहीरातीसाठी वापरले होते.
हे गाणे ऐकण्या अन पहाण्यासाठी सोबत लिंक जोडलेली आहे.
http://www.youtube.com/watch?v=lXKZ96w8NCk
आता तरुणांनी पूढे आले पाहीजे
आता तरुणांनी पूढे आले पाहीजे, असे म्हणताना आम्हाला कोणता तरुण अभीप्रेत असतो ?
तो तरुण जो पूस्तकी कीडा बनून परीक्षेसाठी म्हणून अभ्यास करतो ?
तो तरुण जो फकत खेळावर भर देतो ?
तो तरुण जो आपल्या करमणूकीसाठी इतरांच्या जीवाशी खेळतो ?
तो तरुण जो फक्त टी.व्ही. कंप्यूटरवर जगतो, टी.व्ही. वर किंवा वर्तमानपत्रात जे काही येते तेच सत्य मानून चालतो ?
तो तरुण जो विदेशीकरणाच्या तडाख्यात सापडला आहे ?
तो तरुण जो ‘E’ च्या व्यवहारात घुसला आहे ?
तो तरुण जो विविध आमीषे आणि माध्यमांच्या आहारी गेला आहे ?
पूर्वी वर्तमानपत्र हे मुख्य प्रसार माध्यम होतं, वर्तमानपत्रत जे काही छापून येत होते तेच सत्य मानले जायचे, वर्तमानपत्र, रेडीओ, टिव्ही व आता ईमेल, मोबाईल sms, Watsapp असा प्रसार माध्यमाचा पसारा, सोबत अपप्रचार वाढला आहे,
या अपप्रचारात आम्हाला पाहीजे असलेला तरुण घडेल का ?
आता तरुणांनी पूढे आले पाहीजे, असे म्हणताना आम्हाला कोणता तरुण अभीप्रेत असतो ?
तो तरुण जो पूस्तकी कीडा बनून परीक्षेसाठी म्हणून अभ्यास करतो ?
तो तरुण जो फकत खेळावर भर देतो ?
तो तरुण जो आपल्या करमणूकीसाठी इतरांच्या जीवाशी खेळतो ?
तो तरुण जो फक्त टी.व्ही. कंप्यूटरवर जगतो, टी.व्ही. वर किंवा वर्तमानपत्रात जे काही येते तेच सत्य मानून चालतो ?
तो तरुण जो विदेशीकरणाच्या तडाख्यात सापडला आहे ?
तो तरुण जो ‘E’ च्या व्यवहारात घुसला आहे ?
तो तरुण जो विविध आमीषे आणि माध्यमांच्या आहारी गेला आहे ?
पूर्वी वर्तमानपत्र हे मुख्य प्रसार माध्यम होतं, वर्तमानपत्रत जे काही छापून येत होते तेच सत्य मानले जायचे, वर्तमानपत्र, रेडीओ, टिव्ही व आता ईमेल, मोबाईल sms, Watsapp असा प्रसार माध्यमाचा पसारा, सोबत अपप्रचार वाढला आहे,
या अपप्रचारात आम्हाला पाहीजे असलेला तरुण घडेल का ?
महाभारताचे युद्ध
महाभारताचे युद्ध 18 दिवस चालले अन युद्धात कर्ण प्रत्यक्षपणे 11 व्या दिवसी सामील झाला (संदभ काहीही असो) या गोष्टीचा कर्णाला फायदा झाला असेल का ? (इतर योद्ध्ये 10 दिवस लढत होते अन त्यामळे ते जरा थकलेलेही असतील, त्याना सामोरे जाण्यासाठी कर्णासारखा महायोद्धा जाणे अन तो ही ताजा तवाना, आपल्याला काय वाटते ?)
महाभारताचे युद्ध 18 दिवस चालले अन युद्धात कर्ण प्रत्यक्षपणे 11 व्या दिवसी सामील झाला (संदभ काहीही असो) या गोष्टीचा कर्णाला फायदा झाला असेल का ? (इतर योद्ध्ये 10 दिवस लढत होते अन त्यामळे ते जरा थकलेलेही असतील, त्याना सामोरे जाण्यासाठी कर्णासारखा महायोद्धा जाणे अन तो ही ताजा तवाना, आपल्याला काय वाटते ?)
राम एकबाणी होता ?
असे म्हणतात की राम एकबाणी होता, तर मग पश्न असा पडतो की त्याला बाणांच्या भात्याची गरज का पडत असावी ?
मी हा प्रश्न विचारला कारण मी एका सिनेमात किंवा दुरदर्शन मालिकेमध्ये असे पाहीले आहे राम आपल्या भात्यातून बाण काढतो ज्यात फक्त एकच बाण असतो, बाण मारल्या बरोबर एक बाण भात्यात तयार होतो म्हणजे भात्यात येउन पडतो (बाण भात्यात पडल्यानंतर जसा आवाज होईल तसा आवाजही देण्यात आला आहे) तो बाण राम काढतो व मारतो पर आणखी एक बाण भात्यात येउन पडतो.
हे जर असे आहे तर रामाला भात्याची गरजच काय सरळ त्याला पाहीजे तेव्हा बाण त्याच्या हाता यावा की, त्या भात्याच्या वजनाची गरजच काय ?
असे म्हणतात की राम एकबाणी होता, तर मग पश्न असा पडतो की त्याला बाणांच्या भात्याची गरज का पडत असावी ?
मी हा प्रश्न विचारला कारण मी एका सिनेमात किंवा दुरदर्शन मालिकेमध्ये असे पाहीले आहे राम आपल्या भात्यातून बाण काढतो ज्यात फक्त एकच बाण असतो, बाण मारल्या बरोबर एक बाण भात्यात तयार होतो म्हणजे भात्यात येउन पडतो (बाण भात्यात पडल्यानंतर जसा आवाज होईल तसा आवाजही देण्यात आला आहे) तो बाण राम काढतो व मारतो पर आणखी एक बाण भात्यात येउन पडतो.
हे जर असे आहे तर रामाला भात्याची गरजच काय सरळ त्याला पाहीजे तेव्हा बाण त्याच्या हाता यावा की, त्या भात्याच्या वजनाची गरजच काय ?
तो.......
काय शोधतोस तू हे वेड्यासारखे ?
वेडा कोण वेडा, मी नाही वेडा, मी तर आहे एक शुद्ध आत्मा. मागे एकदा कोठेतरी ऐकले होते कोणीतरी सांगत होता ‘या या तुम्ही सर्व माझ्याकडे, आमच्या प्रेषीताकडे, तूम्ही सर्व पापी आहात माझे अनूयायी व्हा, मी करीन तुम्हाला मुक्त या नरकातून काय जगता आहात तूम्ही’ मी मनात म्हटले पापी आणि आम्ही त्या कूणीतरी हे एवढे सौदर्य निर्मीले, या शरीरात चेतना भरली ते पापी, हे सर्व जर नरक आहे तर तो सांगत असलेले जग सुंदर म्हणून काय असेल ? नाही पटले त्याचे मला, फिरवली पाठ मी त्याच्याकडे.
मग कोणीतरी कर्माची महती सांगत असताना ऐकले कर्म, धर्म कीती सोपे पण तेवढेच गुंतागंतीचे शब्द.
धर्म रक्षणासाठी तो येतो, तो येणार आहे, तो येईलच होय मी त्याचा शोध घेतोय, सापडला का तुला तो, जर सापडला का जर तुला कधी तर नला सांग, मला पहायचेय त्याला. मला पहायचे आहे त्याचे ते दिव्य रुप, मला पहायचे आहे मलाच, मला पहायचे आहे माझेच रुप. सांग ना येणार ना तो ?
काय शोधतोस तू हे वेड्यासारखे ?
वेडा कोण वेडा, मी नाही वेडा, मी तर आहे एक शुद्ध आत्मा. मागे एकदा कोठेतरी ऐकले होते कोणीतरी सांगत होता ‘या या तुम्ही सर्व माझ्याकडे, आमच्या प्रेषीताकडे, तूम्ही सर्व पापी आहात माझे अनूयायी व्हा, मी करीन तुम्हाला मुक्त या नरकातून काय जगता आहात तूम्ही’ मी मनात म्हटले पापी आणि आम्ही त्या कूणीतरी हे एवढे सौदर्य निर्मीले, या शरीरात चेतना भरली ते पापी, हे सर्व जर नरक आहे तर तो सांगत असलेले जग सुंदर म्हणून काय असेल ? नाही पटले त्याचे मला, फिरवली पाठ मी त्याच्याकडे.
मग कोणीतरी कर्माची महती सांगत असताना ऐकले कर्म, धर्म कीती सोपे पण तेवढेच गुंतागंतीचे शब्द.
धर्म रक्षणासाठी तो येतो, तो येणार आहे, तो येईलच होय मी त्याचा शोध घेतोय, सापडला का तुला तो, जर सापडला का जर तुला कधी तर नला सांग, मला पहायचेय त्याला. मला पहायचे आहे त्याचे ते दिव्य रुप, मला पहायचे आहे मलाच, मला पहायचे आहे माझेच रुप. सांग ना येणार ना तो ?
अश्वथामा आणि दूध
महाभारतात असा एक प्रसंग आहे की अश्वथामा लहान असताना पांडवाना दूध पीताना पहातो, व घरी आल्यावर आपल्या आईकडे दूधासाठी हट्ट करतो. घरात त्याला द्यायला दूध नसते व दुध घे॓ण्याची त्यांची ऐपतही नसते, मग त्याची आई पाण्यात पीठ (कदाचित ज्वारीचे असेल) कालवून अश्वथाम्याला ते दूध आहे असे संगून प्यायला देते, अश्वथामा ते दूध असे समजून आनंदाने पीतो.
1. मग प्रश्न असा पडतो की त्या आधी अश्वथाम्याने दूध चाखलेच नव्हते का किंवा पाहीले नव्हते ?
2. अश्वथाम्याचे वडील गुरु द्रोणाचार्य तर कौरव व पांडव यांचे गुरु अन हस्तिनापूरचे राजगुरु मग त्यांना एवढेही मानधन मीळत नव्हते का ?
3. श्रीकृष्णाच्या त्या काळात दूध एवढे महाग होते का ?
या कथेमागच मतीतार्थ काय ?
महाभारतात असा एक प्रसंग आहे की अश्वथामा लहान असताना पांडवाना दूध पीताना पहातो, व घरी आल्यावर आपल्या आईकडे दूधासाठी हट्ट करतो. घरात त्याला द्यायला दूध नसते व दुध घे॓ण्याची त्यांची ऐपतही नसते, मग त्याची आई पाण्यात पीठ (कदाचित ज्वारीचे असेल) कालवून अश्वथाम्याला ते दूध आहे असे संगून प्यायला देते, अश्वथामा ते दूध असे समजून आनंदाने पीतो.
1. मग प्रश्न असा पडतो की त्या आधी अश्वथाम्याने दूध चाखलेच नव्हते का किंवा पाहीले नव्हते ?
2. अश्वथाम्याचे वडील गुरु द्रोणाचार्य तर कौरव व पांडव यांचे गुरु अन हस्तिनापूरचे राजगुरु मग त्यांना एवढेही मानधन मीळत नव्हते का ?
3. श्रीकृष्णाच्या त्या काळात दूध एवढे महाग होते का ?
या कथेमागच मतीतार्थ काय ?
हे मना......
किती बरे झाले असते जर आपण आपल्या मनाची कवाडे सतत उघडी ठेवू शकलो असतो. मनात कोणताही भेदभाव नाही, कुणीही या बोला, आपले मन इतरांसमोर उघडे ठेवा पूर्णपणे. पण आपण तसे करत नाही, आपल्याला तसे करवत. बहुतेक वेळा कोणापूढे कीती आपले मन कीती उघडे करावे हे आपले ठरलेले असते.
पण काही वेळा मनातले काही शब्द अभावितपणे बाहेर पडतात व आपण लगेच चिंताक्रांत होतो. चिंता बाहेर पडलेल्य शब्दांची नसते किंवा आपल्या चूकीची नसते, कारण ते आपल्याच मनातून आलेले असतात, तर चिंता असते ती त्या शब्दांबद्दल नंतर होणार्या परिणामांबाबत. तो आता याचा वचपा कधीतरी काढणार या बाबत, कधी कधी तर आता ते शब्द जीवनभर साथ करतील या भीतीपोटी.
किती बरे झाले असते जर आपण आपल्या मनाची कवाडे सतत उघडी ठेवू शकलो असतो. मनात कोणताही भेदभाव नाही, कुणीही या बोला, आपले मन इतरांसमोर उघडे ठेवा पूर्णपणे. पण आपण तसे करत नाही, आपल्याला तसे करवत. बहुतेक वेळा कोणापूढे कीती आपले मन कीती उघडे करावे हे आपले ठरलेले असते.
पण काही वेळा मनातले काही शब्द अभावितपणे बाहेर पडतात व आपण लगेच चिंताक्रांत होतो. चिंता बाहेर पडलेल्य शब्दांची नसते किंवा आपल्या चूकीची नसते, कारण ते आपल्याच मनातून आलेले असतात, तर चिंता असते ती त्या शब्दांबद्दल नंतर होणार्या परिणामांबाबत. तो आता याचा वचपा कधीतरी काढणार या बाबत, कधी कधी तर आता ते शब्द जीवनभर साथ करतील या भीतीपोटी.
आत्मा.....
आपण जसे एखादि व्यक्ति मृत झाल्यावर त्याचे दिवस करतो (बारा दिवस) पिंड दान करणे त्या पिंडाला कावळा शिवणे असे करतो.
तसेच जर एखाद्या विदेशी माणसाचे केले ज्याला या विधी बद्दल जीवंतपणी काहीही माहीती नाही तर दहाव्या दिवशी जो पिंडाला कावळा शिवतो हा विधी करतात, तसे त्या मृत व्यक्तिच्या बाबतीत केले तर त्या विधीप्रमाणे पिंडाला कावळा शिवणे किंवा जर शिवला नाही तर त्या मृत व्यक्तिच्या अतृप्त इच्छा किंवा काही चिंता यांचा उल्लेख करुन त्या पूर्ण होतील असे आश्वासन दिल्यावर पिंडाला कावळा शिवेल का ?
आपण जसे एखादि व्यक्ति मृत झाल्यावर त्याचे दिवस करतो (बारा दिवस) पिंड दान करणे त्या पिंडाला कावळा शिवणे असे करतो.
तसेच जर एखाद्या विदेशी माणसाचे केले ज्याला या विधी बद्दल जीवंतपणी काहीही माहीती नाही तर दहाव्या दिवशी जो पिंडाला कावळा शिवतो हा विधी करतात, तसे त्या मृत व्यक्तिच्या बाबतीत केले तर त्या विधीप्रमाणे पिंडाला कावळा शिवणे किंवा जर शिवला नाही तर त्या मृत व्यक्तिच्या अतृप्त इच्छा किंवा काही चिंता यांचा उल्लेख करुन त्या पूर्ण होतील असे आश्वासन दिल्यावर पिंडाला कावळा शिवेल का ?
आपण ठरवलेल कधी घडत नसत
आपण फक्त घडायच असत
आपण फक्त घडायच असत
टि.व्ही मालिका एक विचार
मला टी.व्ही या मालिकांची एक मोठी मजा वाटते जो पर्यंत त्या व्यक्तिरेखा मालिकाबद्ध होत नाहीत तो पर्यंतचे त्या मालिकेतील सर्व व्यक्तिरेखांचे आयुष्य अगदि सुरळीत चालू असते. पण एकदा मालिका सुरु झाली की बरोबर 5-7 भागापासून मालिकेती खासकरुन नायिकेचे दुर्दवाचे दशावतार सुरु होतात अन अनंत कालापर्यं चालू रहातात, म्हणजे आम्ही प्रेक्षक त्या व्यक्तिरेखांसाठी पातकी असतो का ?
कधी कधी कधी ती नायिका खलनायीका बनते, खलनायीका नायीका बनते, कधी मरते, कधी तीचा पती मरतो मग जीवंत होतो, एकाचे प्रेम दुसर्यावर, दुसर्याचे पाचव्यावर, पाचवा तीसरीवर मरतो, अन पहील्याचे पाचव्याबरोबर लग्न, मग पहील्याचे दुसरीला चोरुन भेट्णे, तीसरीने पावव्याला चोरुन भेटणे काही कळले तुम्हाला, मलाही काही कळले नाही.
या मालीकांचे लेखक कल्पनाविलस करण्यात त्य जगनियंतालाच नव्हे तर कवीलासुद्धा मागे टाकतात.
या मालिका आमचे brain washing तर करीत नाही ना Gobel's नीती प्रमाणे, जरा विचार करा, आपण हे सर्व अशाप्रकारे कसे काय सोडून देउ शकतो ?
मला टी.व्ही या मालिकांची एक मोठी मजा वाटते जो पर्यंत त्या व्यक्तिरेखा मालिकाबद्ध होत नाहीत तो पर्यंतचे त्या मालिकेतील सर्व व्यक्तिरेखांचे आयुष्य अगदि सुरळीत चालू असते. पण एकदा मालिका सुरु झाली की बरोबर 5-7 भागापासून मालिकेती खासकरुन नायिकेचे दुर्दवाचे दशावतार सुरु होतात अन अनंत कालापर्यं चालू रहातात, म्हणजे आम्ही प्रेक्षक त्या व्यक्तिरेखांसाठी पातकी असतो का ?
कधी कधी कधी ती नायिका खलनायीका बनते, खलनायीका नायीका बनते, कधी मरते, कधी तीचा पती मरतो मग जीवंत होतो, एकाचे प्रेम दुसर्यावर, दुसर्याचे पाचव्यावर, पाचवा तीसरीवर मरतो, अन पहील्याचे पाचव्याबरोबर लग्न, मग पहील्याचे दुसरीला चोरुन भेट्णे, तीसरीने पावव्याला चोरुन भेटणे काही कळले तुम्हाला, मलाही काही कळले नाही.
या मालीकांचे लेखक कल्पनाविलस करण्यात त्य जगनियंतालाच नव्हे तर कवीलासुद्धा मागे टाकतात.
या मालिका आमचे brain washing तर करीत नाही ना Gobel's नीती प्रमाणे, जरा विचार करा, आपण हे सर्व अशाप्रकारे कसे काय सोडून देउ शकतो ?
आम्ही आणि खेळ
आम्ही लोक सार्वजनिक ठिकाणी किंवा आपसात असे किंवा यासारखे संभाषण कध्री करणार आहोत ''अररे त्याने/तिने जरा 45 व्या मुवला राजा हलवला नसता तर''
किंवा
''त्याने/तिने नेम धरताना आपल्या डाव्या हाताचे बोट जऽऽरा हलके सोडले असते तर, नेम नक्कीच मधोमध लागला असता''
किंवा
''त्याने/तिने उडी मारताना आधी जर दिर्घ श्वास घेतला असता अन.......''
खोळाच्या बाबतीत आपण अशा अन या तर्हेच्या चार्चा हीरीरीने करणार आहोत ? अन त्या खेळाडूंना प्रोत्साहीत करणार आहोत ? इतर खेळात सुद्धा देव आहेत, देवमाणसे सुद्धा आहेत.
आम्ही लोक सार्वजनिक ठिकाणी किंवा आपसात असे किंवा यासारखे संभाषण कध्री करणार आहोत ''अररे त्याने/तिने जरा 45 व्या मुवला राजा हलवला नसता तर''
किंवा
''त्याने/तिने नेम धरताना आपल्या डाव्या हाताचे बोट जऽऽरा हलके सोडले असते तर, नेम नक्कीच मधोमध लागला असता''
किंवा
''त्याने/तिने उडी मारताना आधी जर दिर्घ श्वास घेतला असता अन.......''
खोळाच्या बाबतीत आपण अशा अन या तर्हेच्या चार्चा हीरीरीने करणार आहोत ? अन त्या खेळाडूंना प्रोत्साहीत करणार आहोत ? इतर खेळात सुद्धा देव आहेत, देवमाणसे सुद्धा आहेत.
मागणे एक अध्यत्मिक (सागणे)
आमच्या गोव्यात कोणीही पूजा (चतूर्थीची पूजा, सत्यनारायण पूजा, वैगेरे) केल्या नंतर पूरोहीताकडून देवाकडे मागणे मागायला सांगितले जाते (‘भटा मत्शे बरे सांगणे घाल हा’ अशा मोगाळ शब्दात) हे मागणे जेवढे लांबेल व जोवढ्य तर्हेच्या मागण्यांनी घरातील तसेच सोबतीच्या जेवढ्या लोकांचे नाव घेउन घेतले जाते तेवढे मागणे चांगले झाले असे म्हटले जातेही ‘भटान सांगणे मात बरे केले हा’ अशा मोगाळ शब्दात.
हे सर्व पाहून मला ‘सांगणे एक आध्यात्मिक’ ही कल्पना सुचली.
हे देवा श्रीगणेशा, अमूक कुलदेवता, अमूक कुलदेव ज्या देवतेची पूजा झाली आहे ती देवता, तसेच इतर सर्व देवतांना वंदन करुन, ही जी सर्व मंडळी आज (अमूक) कार्य करण्यासाठी जमलेली आहेत त्या सर्वंना तू योग्य बुद्धी दे, त्या सर्वांना तू तूझ्या कृपा आशिर्वादाचे हक्कदार बनव, त्यांच्या मनात येणार्या विविध वाईट अन सर्व जिवीतांसाठी घातक वासनांचे शमन करायला शक्ति दे, त्यांना त्यांचा त्यांचा जन्म कोणत्या कार्यासाठी झाला आहे हे जाणण्यास मदत कर. त्यांचे अंतीम ध्येय काय हे जाणण्यास मदत कर.
या देहात चेतना आली मग त्याला प्रारब्धाधीन जे काही आहे ते भोगावे लागणारच, पण त्याच्या प्रारब्धामध्ये जे काही आहे मग ते सुख असू दे वा दुःख, या सार्वामध्ये न डगमगता सामोरे जाण्याची उर्मी दे.
कोणत्याही समयी त्यांना तूझा विसर पडू देउ नकोस, त्यंच्या अहंकाराला खतपाणी घालू देउ नकोस, अहंकार समूळ नाश करायला मदत कर.
त्यांना या दृष्य जगताच्या संगतीने या अनंत, अविचल, अविनाशी अशा जगताची प्रचिती कशी करावी हे दाखव.
त्यांच्यातील अत्मतत्वाची जाणीव करुन दे, त्यांना सत, चीद, आनंदाची प्रचीती दे. त्यांना ब्रम्हतत्वाचा भागीदार बनव, त्यांच्यातल्या ‘मी’ पणाच्या अहंकराला समुळ नष्ट कर.
हे देवा हे सर्व तुझ्या हाती आहे, हे तू जाणतोसच म्हणून माझ्या या सांगण्याचा स्विकार कर, आणि ......... काय मागू तूझ्याकडे, तू तर सर्वसाक्षी, सर्वांभूती, अविनाशी आहेस, तरीपण मी मागतोय, कारण तुझ्याकडे काही मागण्याचा मला कमीपणा वाटत नाही, कारण तूच आमचा सर्वकाही आहेस माता, पिता, गुरु, सखा सर्व काही, आणि म्हणूनच मी तुझ्याकडे हक्काने मागतोय.
आमच्यातील ब्रम्हपदाची जाणीव जोपर्यंत आम्हाला होत नाही, तो पर्यंत तरी मागणे हे कायम रहाणारच, एवढे मागून माझे हे कळकळीचे सांगणे पूरे करतो.
आमच्या गोव्यात कोणीही पूजा (चतूर्थीची पूजा, सत्यनारायण पूजा, वैगेरे) केल्या नंतर पूरोहीताकडून देवाकडे मागणे मागायला सांगितले जाते (‘भटा मत्शे बरे सांगणे घाल हा’ अशा मोगाळ शब्दात) हे मागणे जेवढे लांबेल व जोवढ्य तर्हेच्या मागण्यांनी घरातील तसेच सोबतीच्या जेवढ्या लोकांचे नाव घेउन घेतले जाते तेवढे मागणे चांगले झाले असे म्हटले जातेही ‘भटान सांगणे मात बरे केले हा’ अशा मोगाळ शब्दात.
हे सर्व पाहून मला ‘सांगणे एक आध्यात्मिक’ ही कल्पना सुचली.
हे देवा श्रीगणेशा, अमूक कुलदेवता, अमूक कुलदेव ज्या देवतेची पूजा झाली आहे ती देवता, तसेच इतर सर्व देवतांना वंदन करुन, ही जी सर्व मंडळी आज (अमूक) कार्य करण्यासाठी जमलेली आहेत त्या सर्वंना तू योग्य बुद्धी दे, त्या सर्वांना तू तूझ्या कृपा आशिर्वादाचे हक्कदार बनव, त्यांच्या मनात येणार्या विविध वाईट अन सर्व जिवीतांसाठी घातक वासनांचे शमन करायला शक्ति दे, त्यांना त्यांचा त्यांचा जन्म कोणत्या कार्यासाठी झाला आहे हे जाणण्यास मदत कर. त्यांचे अंतीम ध्येय काय हे जाणण्यास मदत कर.
या देहात चेतना आली मग त्याला प्रारब्धाधीन जे काही आहे ते भोगावे लागणारच, पण त्याच्या प्रारब्धामध्ये जे काही आहे मग ते सुख असू दे वा दुःख, या सार्वामध्ये न डगमगता सामोरे जाण्याची उर्मी दे.
कोणत्याही समयी त्यांना तूझा विसर पडू देउ नकोस, त्यंच्या अहंकाराला खतपाणी घालू देउ नकोस, अहंकार समूळ नाश करायला मदत कर.
त्यांना या दृष्य जगताच्या संगतीने या अनंत, अविचल, अविनाशी अशा जगताची प्रचिती कशी करावी हे दाखव.
त्यांच्यातील अत्मतत्वाची जाणीव करुन दे, त्यांना सत, चीद, आनंदाची प्रचीती दे. त्यांना ब्रम्हतत्वाचा भागीदार बनव, त्यांच्यातल्या ‘मी’ पणाच्या अहंकराला समुळ नष्ट कर.
हे देवा हे सर्व तुझ्या हाती आहे, हे तू जाणतोसच म्हणून माझ्या या सांगण्याचा स्विकार कर, आणि ......... काय मागू तूझ्याकडे, तू तर सर्वसाक्षी, सर्वांभूती, अविनाशी आहेस, तरीपण मी मागतोय, कारण तुझ्याकडे काही मागण्याचा मला कमीपणा वाटत नाही, कारण तूच आमचा सर्वकाही आहेस माता, पिता, गुरु, सखा सर्व काही, आणि म्हणूनच मी तुझ्याकडे हक्काने मागतोय.
आमच्यातील ब्रम्हपदाची जाणीव जोपर्यंत आम्हाला होत नाही, तो पर्यंत तरी मागणे हे कायम रहाणारच, एवढे मागून माझे हे कळकळीचे सांगणे पूरे करतो.